HW News Marathi
राजकारण

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे पत्रकारांना लेखन स्वातंत्र्याचा अधिकार आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभआहे.पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीव्यवस्थेवरील हल्ला ठरतो . त्यामुळे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मत व्यक्तकरून पत्रकारांच्या संरक्षणासाठी सर्व राज्यसरकारांनी कायदा करावा .

देशभरातील पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायद्याची गरज असून त्यासाठीआपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. येथून जवळ असलेल्या डोसा जिल्हयातील बसवा गावात ऑल इंडिया प्रेस परिषद च्या वतीने राष्ट्रीय प्रतिभा सन्मान समारोह आयोजित करण्यात आलाहोता .

त्यात ना रामदास आठवले यांच्या हस्ते देशभरातील शंभर प्रतिभावंत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला . यावेळी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमीडिया च्या क्षेत्रातील पत्रकारांची मोठया संख्येने उपस्थिती होती.यावेळी विचारमंचावर गोपाळ डेंगवाल; राधामोहन सिंह; महेंद्रदास महाराज ;राजस्थानी अभिनेत्री नेहाश्री आणि सतीश कातरवाला आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारांच्या विचारस्वातंत्र्यावर हल्ला होता कामा नये .पत्रकारांमुळेच लोकशाही मजबूत आणि प्रगल्भ होत आहे .माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकर्त्यांच्यापाठीशी पत्रकारांची लेखणी राहिल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व आपले घडले असे कृतज्ञ उद्गार ना रामदास आठवले यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे व्यक्तकेले. पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

News Desk

पावसाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल; ‘या’ तारखेला अधिवेशन होण्याची शक्यता

Aprna

साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ

News Desk