HW News Marathi
राजकारण

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा स्थगित, सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य 

नाशिक । नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला किसान मोर्चा आंदोलन अखेर स्थगित झाले आहे. गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांची शिष्टाई सफल झाल्याने अखेर राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. किसान सभेच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याने तूर्तास हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वन जमिनीचे दावे ३ महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.

  • २०१६-१७ च्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देणार.
  • निराधारांच्या निवृत्ती वेतनात वाढ करणार
  • पॉलिहाऊस शेड नेट सुविधा देणार
  • वनाधिकार, दुष्काळ, रेशन, सिंचन या प्रश्नांवर लेखी मागण्या मान्य.
  • देवस्थान जमिनीसाठी कायदा करणार.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युतीच्या सत्तास्थापनेबाबतचा निर्णय भाजपने लिखित स्वरूपात द्यावा !

News Desk

मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर, सुशीलकुमार यांचा खळबळजनक खुलासा

News Desk

ममता ‘बंगालदुर्गा’ तर पंतप्रधान मोदी ‘महिषासुर’ !

News Desk