HW News Marathi
राजकारण

बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, शरद पवारांवर माधव भंडारींची टीका

विशाल पाटील | अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराजयाला घाबरुन शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याची टीका केली होती. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही असे म्हणले होते.यावर भाजप प्रवक्ते माधव भंडारीयांनी शरद पवारांना टोला लगावला की, याच मुख्यमंतत्र्यांनी बालबुद्धीने साडे चार वर्षात राज्यातले सर्व पेचप्रसंग अंत्यत कुशलतेने सोडवले आहेत, जे पवारांसारख्या जानत्या राजाने केले नाही ते म्हणत पवारांचा टीकेला प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीला शरद पवार यांच्यावर यांनी उमेदवारी मागे घेतल्याची टीका केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी देशात बुलेट ट्रेनवर सव्वा लाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा इतर रेल्वेच्या पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत यासारखे विषय कळत नाहीत त्याबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना बालबुद्धी असे फटकारले होते. त्यांवर भाजप प्रवक्ते भंडारी यांनी मुख्यमंत्री यांनी सांगितले की, गेल्या साडे चार वर्षात राज्यात सर्व पेच प्रसंग अत्यंत कुशलतेने मुख्यमंत्र्यांनी सांभाळले त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी, इतक्या वर्षात रखडलेला मराठा अरक्षणासारखे प्रश्न सोडवले, जे पवारांसारख्या जाणत्या राजाला जमले नाही, हे सांगत यावरून बालबुद्धी कोण हे पुरेसे आहे.असे माधव भंडारी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिला आहे म्हणून नव्हे तर सत्तेत आहे म्हणून ट्रोलिंग !

News Desk

जितेंद्र आव्हाडांनी आमदाराकीचा दिला राजीनामा; जयंत पाटील म्हणाले…

Aprna

अखेर राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

News Desk
देश / विदेश

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

Gauri Tilekar

श्रीनगर | काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन गटांमध्ये काश्मीरमध्ये आले. या गटांमध्ये एकूण ४ प्रशिक्षित दहशतवादी आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना दिली आहे. आयएसआयने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे देखील म्हटले जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झाला होता. या हल्ल्यापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. या स्नायपर्सकडे एम-४ कार्बाइन्स रायफल्स आहेत. या रायफल्सच्या साहाय्याने डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते.

Related posts

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit

हाथरस प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

News Desk

आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक! – अशोक चव्हाण

News Desk