HW News Marathi
राजकारण

मनसेला सोडून गेलेल्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार फैसला

मुंबईः महापालिकेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने आयात केलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे.

परंतु गेल्या तीन महिन्यापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर आज किंवा उद्या कोकण आयुक्त बैठक बोलवून फैसला देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कोकण आयुक्त काय निर्णय देतात त्यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत.

सहा नगरसेवकांच्या पक्षांतरावर मनसेनेही वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पात्र झाल्यास हे नगरसेवक शिवसेनेसाठी काम करतील. पण जर अपात्र ठरले तर पुढे काय हा प्रश्न शिवसेनेपुढे उभा राहील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कळवा-मुंब्रा पुलाच्या श्रेयवादावरुन जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री आमने-सामने

Aprna

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना

Aprna

मुख्यमंत्री साहेब हे वागणे बरं नव्हं !

News Desk
मुंबई

राज ठाकरे होणार सक्रीय पुन्हा नव्या जोमाने मैदान गाजवण्यास सज्ज…!

Adil

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं आणि फेसबुकपासून दूर आहेत. फेसबुक पेज लाँच झाल्यापासून नेहमी सक्रीय असणारे राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शांत होते. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकेबाजी करणारे राज ठाकरे शांत का झाले आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता स्वत: राज ठाकरे यांनी आपण पुन्हा एकदा आपण सक्रीय होत असून लवकरच बॅकलॉग भरुन काढू असं म्हटलं आहे.

Related posts

मनसे विभागप्रमुखावर हल्ला करणा-यांना अटक

News Desk

विद्याविहार स्थानकाजवळ अपघात, दोन जण जखमी

News Desk

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

News Desk