HW News Marathi
राजकारण

मोदींनी शेतकऱ्यांसह तरुणांना फसविले | राहुल गांधी

कोचीन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या १५ मित्रांना कमाल उत्पन्नातील गॅरंटी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोदी सरकारने फसविले आहे. तुम्ही जर अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ मिळेल. या उलट काँग्रेस देशातील प्रत्येक व्यक्तीला किमान उत्पन्न योजना आणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील सभेत म्हणाल आहे.

या सभेत राहुल असे देखील म्हणाले की, काँग्रेसने सत्तेत येताच तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या आहेत. २०१९मध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसची सत्ता येताच मोदींनी गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांविरोधात जे गुन्हे दाखल केले आहेत. ते रद्द करू असे बोलून त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, मोदींनी गेल्या ५ वर्षात नेमीच खोटे बोलतात. देशातील तरुणांना २ कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वसन दिले आहे. परंतु किती जणांना रोजगार मिळाले ही आकडेवारीच समोर आली आहे, असा आरोपही राहुल यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा जो छळ केला त्याची माफी मागणार का ?

News Desk

आपला पराभव होणार याचा अंदाज असल्यानेच पवारांनी बारामतीबाबत ‘ते’ विधान केले !

News Desk

खा.शरदचंद्रजी पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.

News Desk