HW News Marathi
राजकारण

टोपी घालून कोणी नेताजी होत नाही । शोभा डे

नवी दिल्ली | आझाद हिंद सेनेची टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही, अशी टीका लेखिका शोभा डे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरून हॅन्डलवरून हे ट्विट केले आहे. रविवार(२१ ऑक्टोबर) लाल किल्ल्यावर एक कार्यक्रम झाला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावर तिरंगा फडकवला व त्या दरम्यान मोदींनी आझाद हिंद सेनेची टोपी परिधान केली होती. त्यावर शोभा डे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शोभा डे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गांधीजींची टोपी परिधान करुन गांधी होता येते का? नेहरुंचे जॅकेट परिधान करुन नेहरु होता येते का ? शोभा डे या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, अशीही टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

औरंगाबाद-जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

News Desk

ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार !

News Desk