HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींना दिली निपाह व्हायरसची उपमा

हरयाणा | भाजपाचे वाचाळवीर मंत्री कधी काय बरळतील याचा कुणालाही अंदाज लावता आलेला नाही. आजपर्यंत अनेक कारणांनी टिकेचे धनी झालेले हरयाणातील भाजपचे मंत्री अनिल वीज हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतात. मंगळवारी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अनिल वीज यांनी चक्क राहुल गांधींना निपाह व्हायरसची उपमा दिली आहे. ‘राहुल गांधी हे निपाह व्हायरससारखे असून जो पक्ष त्यांच्या संपर्कात येईल तो नष्ट होईल असे वादग्रस्त ट्विट वीज यांनी केले आहे. वीज यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजप कॉंग्रेस असे शाब्दिक युद्ध पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याच्या मुद्यावरून अजित पवार सभागृहात आक्रमक

Aprna

“एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन, पोलिसांकडून लाठीचार्ज

News Desk