HW News Marathi
राजकारण

#RamMandir : काँग्रेसने पाठिंबा दिला तर २ मिनिटांमध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल !

भोपाळ | “जर काँग्रेसने पाठिंबा दिला तर २ मिनिटांमध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल”, असे विधान केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे. उमा भारती यांनी हे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे विधान केले आहे. यावेळी उमा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. “राहुल गांधी हे देशाच्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र, ते स्वतः असं काम करतात कि लोकं त्यांची खिल्ली उडवत.”

“राहुल गांधींनी आपले गोत्र सांगितले हे ठीक आहे. आता त्यांनी दत्तात्रयाचे नाव घेऊन राम मंदिर बनविण्यासाठी भाजपला साथ द्यायला हवी. जर ते म्हणाले कि काँग्रेस भाजपच्या सोबत आहे तर २ मिनिटांमध्ये राम मंदिर बनवू”, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी मला अवघड वाटत होतं मात्र आता यश आपलंच याची खात्री !

News Desk

अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपायला हवा !

News Desk

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना

Aprna