HW News Marathi
राजकारण

कर्नलसह चार जवान शहीद, शिवसेनेची सरकारवर टीका

सीमारेषावर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील भीमबेर आणि मंझाकोट सेक्टरमध्ये ही चकमक झाली. शहीदांमध्ये एका कॅप्टनसह तीन जवानाचा समावेश आहे.

शहीद जवानांमध्ये कॅप्टन कपील कूंडू, जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल यांचा समावेश आहे. तर, लांस नायक इकबाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील शाहपूर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. यात १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राउत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जगभरातून आपल्याला नामर्द समजले जाईल, असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar

महिला आयोगाने चित्रा वाघ यांना खडसावले; दोन दिवसात उत्तर द्या नाही तर…

Aprna

“म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 सुरू,” संजय राऊतांची टीका

Aprna