HW News Marathi
क्रीडा

बांगलादेशचा पराभव करुन भारतीय क्रिकेट टीमची फायनलमध्ये धडक

कोलंबो | कर्णधार रोहित शर्माच्या टीमने बांगलादेशचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या फायनमध्ये पोहचली. भारतीय टीमने बांगलादेशला विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला ६ बाद १५९ धावांतच विरोधी टीमला रोखले.

बांगलादेश कर्णधार महमदुल्लाने प नाणे फेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने फलंदाजी करत १७६ धावांचे लक्ष्य दिले होते. सुरैश रैनांनी ३० चेंडूत ४७ धावा काढल्या. रोहित शर्मा यांनी ६१ चेंडूत ८९ धावा काढत टीमला बळकटी दिली.

बांगलादेश अडखळती सुरुवात झाली होती. त्यानंतर रहिमने दमदार फलंदाजी करत बांगलादेशाच्या आशा कायम ठेवली. तमिम इक्बाल (२७), लिटॉन दास (७) आणि सौम्य सरकार (१) या फलंदाजी करत बांगलादेशातील लोकांना निराश केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगरात महाविद्यालयाचा फुड फेस्टिवल झाला कॅशलेस

News Desk

सिंधूने देशाची मान उंचावली

News Desk

अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

News Desk