HW News Marathi

Tag : अग्रलेख

महाराष्ट्र

शेतकरी आनंदी झाला म्हणून भाजपास एरंडेल घेऊन कळवळण्याचा अधिकार नाही !

News Desk
मुंबई | शेतकऱ्यांना कर्जमाफी व राज्यात सर्वत्र 10 रुपयांत जेवणाची थाळी हे गरीबांच्या जगण्या मरण्याचे विषय आहेत. भाजपच्या नजरेतून ते सटकले आहेत. शेतकऱयांच्या कर्जमाफीत काही...
देश / विदेश

भाजप सरकारला सावरकरांचा सन्मान करण्यासाठी कोणी रोखले होते ?, सामनातून मोदींना सवाल

News Desk
मुंबई | वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच . प्रश्न इतकाच आहे की , गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे . ‘ भारतरत्न ‘...
देश / विदेश

तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता?, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk
मुंबई | जीएसटीतून मिळणाऱया उत्पन्नात दिवसेंदिवस घाटाच होत आहे. 2017 साली जीएसटी लागू झाला व दर दोन महिन्यांनी राज्यांना त्यांचा परतावा मिळेल असे तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी...
देश / विदेश

विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे?, सामनातून मोदी सरकारला सवाल

News Desk
मुंबई | जगभरातील हिंदू समाजाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत हे सिद्ध करण्याच्या ईर्षेतून नागरिकत्व विधेयक आणले गेले, पण 370 कलम हटवूनही कश्मिरी पंडितांची घरवापसी का...
महाराष्ट्र

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’ चे नवे राजकारण !

News Desk
मुंबई। हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य , पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘ व्होट बँके ‘ चे नवे राजकारण यातून कोणी...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री ज्या चुका केल्या त्या विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत!

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी अशी...
महाराष्ट्र

राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात दिसत नाही!

News Desk
मुंबई। शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. मात्र त्याऐवजी सरकारची धावपळ आपल्या पाठीशी कोण उभे राहील यासाठीच सुरू आहे. मुळात राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात...
महाराष्ट्र

भाजपच ठरला ‘मोठा भाऊ’ शिवसेनेनेही केले मान्य

News Desk
मुंबई। महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीवर अखेर मोहोर उठली आहे. दोन्ही बाजूच्या जबाबदार नेत्यांच्या सही-शिक्क्याने संयुक्त पत्रक निघाले. तरीही प्रश्न विचारला जातोच की, ‘युती’ची अधिकृत घोषणा कधी...
राजकारण

‘राममंदिर’ विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपातच !

News Desk
मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रम वेळी त्यांनी राममंदिराबाबत नाशकात येऊन जोरदार मार्गदर्शन केले आहे. राममंदिराचा तिढा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे....
राजकारण

निजामाची चाटुगिरी थांबवली नाही,तर तुमचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk
मुंबई | औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. यामुळे शिवसेनेने जलील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मराठवाडा...