मुंबई | कोरोनाविरुद्धच्या लढाई लढताना कोरोना वॉरियर्सचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल...
मुंबई | “कोरोनाने सगळ्यांचे जीवनच बदलून टाकले आहे. मुंबईसारखी शहरे हे देशाचे सळसळते जीवनच असते. हे सळसळणे जिवावर बेतू नये व उठवलेल्या टाळेबंदीचे ‘ बूमरँग’...
मुंबई | कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. देशात लॉकडाऊन ५ मध्ये टप्प्याटप्प्याने सर्व अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशात १ जूनपासून अनलॉक...
मुंबई । मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचा धोका नसल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. अलिबागच्या किनारपट्टीवर आज (३जून) दुपारी एकच्या सुमारास धडकलेले चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यात आहे.हे...
मुंबई | महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. हे चक्रीवादळ आज (३ जून) अलिबाग दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला...
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबरोबर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड...
मुंबई। कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील कंटेन्मेंटमध्ये केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच (३० मे) आपली नियमावली जाहीर केली होती....
मुंबई | राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबई शहरात आहे. यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या आठवड्यभरात ८ हजारहून अधिक बेड...