मुंबई | “लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या...
मुंबई | “कोरोनाने सगळ्यांचे जीवनच बदलून टाकले आहे. मुंबईसारखी शहरे हे देशाचे सळसळते जीवनच असते. हे सळसळणे जिवावर बेतू नये व उठवलेल्या टाळेबंदीचे ‘ बूमरँग’...
मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात दोन महिने लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आता देशात तीन टप्प्या अनलॉक १.० सर्व...
मुंबई | कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. देशात लॉकडाऊन ५ मध्ये टप्प्याटप्प्याने सर्व अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशात १ जूनपासून अनलॉक...
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज (३१ मे) रात्री ८:३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहे. राज्य सरकारकडून आज ‘अनलॉकडाऊन १’ साठी नवीन नियमावली जाहीर...
मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील कंटेन्मेंटमध्ये केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच (३० मे) आपली नियमावली जाहीर केली...
मुंबई | देशातील पाचव्या टप्प्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील पाचवा टप्प्यातील लॉकडाऊन हा कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करणार...
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (३० मे) पुन्हा बैठक सुरू आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा बंगल्यावर सुरु...