HW News Marathi

Tag : संपादकीय

महाराष्ट्र

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk
मुंबई | ‘शेतकरी हा राजा’ असे म्हणायला वगैरे ठीक आहे, पण तोच शेतकरी आज गुलामीपेक्षा खालचे जिणे जगण्यास मजबूर का झाला? याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर...
राजकारण

काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे!

News Desk
मुंबई । भंडारा-गोंदिया मतदारसंघात येऊन गेले. तेथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर हल्ला केला. ‘आजकाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्रीची झोप येत नाही. त्यांना आपली झोप तिहार जेलमध्ये...
देश / विदेश

शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील !

News Desk
मुंबई । भारताने हवाई दलाने गेल्या महिन्यात ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ करून जो तडाखा दिला त्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले गेले. त्यांच्याकडून सध्या सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि...
राजकारण

हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल !

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील पहिल्या सभेत काही मुद्यांवर जोर दिला आहे. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीवर आला आहे. मोदी यांनी प्रचारसभांचा धूमधडाका सुरू...
राजकारण

उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे !

News Desk
मुंबई । देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात आता चांद्यापासून बांद्यापर्यंत ऊन वाढतच चालल्याने घामाघूम होण्याची वेळ नेते-कार्यकर्ते आणि सामान्य जनतेवर आली आहे....
राजकारण

भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच !

News Desk
मुंबई । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हे एक निमित्त होते, पण त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही...
राजकारण

उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी !

News Desk
मुंबई | “भारताच्या हवाई हल्ल्याबाबत मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले की, पाकिस्तानवर भारताने खरंच हल्ला केला का? 300 दहशतवादी खरंच मारले का? आंतरराष्ट्रीय...
मुंबई

मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ राहू नयेत !

News Desk
मुंबई । मुंबई महानगरी ही अनेकांसाठी मायानगरी आहे, स्वप्ननगरी आहे. लाखो चाकरमान्यांसाठी जिवाची मुंबई आहे. मात्र हीच मुंबई अलीकडील काही वर्षांत ‘मृत्यूची मुंबई’ ठरत आहे....
राजकारण

चीन हा पाकिस्तानचा पाठीराखा आहे व राहणार !

News Desk
मुंबई । जैश-ए-मोहम्मदचा टोळीप्रमुख मसूद अजहरच्या पाठीशी चीन खंबीरपणे उभा राहिला आहे. हिंदुस्थानच्या कूटनीतीस हा सगळ्यात मोठा हादरा आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित...
देश / विदेश

पाकिस्तान काय किंवा चीन काय, दोघेही दुतोंडी साप !

News Desk
मुंबई । दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. सिंध प्रांतातील एका सभेत इम्रान यांनी ही ‘गर्जना’...