HW News Marathi

Tag : सामना

देश / विदेश

‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा, सामनातून भाजपवर टीका

News Desk
मुंबई | आज ‘ एनडीए ‘ चे प्रमुख किंवा निमंत्रक कोण आहेत याचे उत्तर मिळेल काय ? आता शिवसेनेस बाहेर काढण्याचा निर्णय कोणत्या बैठकीत आणि...
महाराष्ट्र

“पुन्हा आमचेच सरकार!”, किंकाळ्या मारणाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडेल!

News Desk
मुंबई । ”आता आमचेच सरकार!” हा आत्मविश्वास त्यातून जागा झाला असेलही, पण मैदानावर स्टम्प नावाची दांडकी आहेत. ती हातात घेऊन जनता तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार...
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला आम्ही तयार !

News Desk
मुंबई। महाराष्ट्रात घोडेबाजारास सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रपती राजवटीची शिफारस हा त्यातलाच एक प्रकार. आम्ही नाही तर कुणीच नाही...
महाराष्ट्र

‘काळजीवाहू’ सरकार फक्त ‘वर्षा’वर, सामनातून फडणवीसांवर टीका

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असूनही ते सत्तास्थापनेचा दावा करीत नाहीत. विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे. या काळात कोणतेही सरकार स्थापन झाले...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ नये !

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ नये, असे मत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडले. दलवाईंनी आज (६ नोव्हेंबर) ‘सामना’च्या कार्यालयात दाखल...
महाराष्ट्र

सत्तास्थापनेचा घोळ घालायचा,अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी !

News Desk
मुंबई | सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य...
महाराष्ट्र

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या आम्हांला देऊ नका ,सामनामधून शिवसेनेचा भाजपवर वार..

News Desk
मुंबई। राज्यात सरकार नाहीच, पण मावळत्या सरकारातील विझलेले काजवे रोज नवे विनोद घडवून महाराष्ट्रास अडचणीत आणू पाहत आहेत. धमक्या, तपास यंत्रणांची जोरजबरदस्ती याचा काही एक...
महाराष्ट्र

राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात दिसत नाही!

News Desk
मुंबई। शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. मात्र त्याऐवजी सरकारची धावपळ आपल्या पाठीशी कोण उभे राहील यासाठीच सुरू आहे. मुळात राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात...
महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा ‘पेच’ पडला आहे हे नक्की!

News Desk
मुंबई। महाराष्ट्राच्या राजकारणास चार दिशा आणि चार पाय फुटले आहेत. राज्याच्या हितासाठी हे बरे नाही. 24 तारखेस विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण 30-31 तारीख उलटून...
देश / विदेश

बाबराच्या मशिदीसाठी जे लोक शतकांपासून मातम करीत आहेत ते हरामखोर !

News Desk
मुंबई। रामजन्मभूमीचे काय होणार, या निकालाचा दिवस जवळ आला आहे. चाळीस दिवसांचा सलग युक्तिवाद संपला आहे आणि 17 नोव्हेंबरला रामजन्मभूमी कोणाची याचा निर्णय देशाचे सर्वोच्च...