"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि देशाची प्रगती होईल. मोदी सरकार हे देशातील शेवटच्या माणसाचा विचार करणारे सरकार आहे. हेच सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार...
जनाब संजय राऊत, तुमचे इतिहासातले नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिले, कारण आपल्या सारखा ‘खुशामतगिर’ परत होणे नाही, अशा शब्दात भाजपच्या आमदार राम कदम यांनी...