HW News Marathi

Tag : सामना

राजकारण

इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही !

Gauri Tilekar
मुंबई | महाराष्ट्राचे चकचकीत आणि टकटकीत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा महिमा काय वर्णावा? तो अद्भुतच आहे. त्यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाली. त्यामुळे प्रथा-परंपरेनुसार त्यांनी मुलाखती...
राजकारण

सीबीआय हे जणू भाजप सरकारचे कुत्रे !

News Desk
मुंबई | हे सर्व घडत (स्वदेशात) असताना पंतप्रधान मोदी जपानमध्ये पोहोचले होते. जपानचे पंतप्रधान आबे यांनी मोदी यांना मेजवानी दिली. मोदी जपानमध्ये चॉपस्टिक काड्यांनी कसे...
राजकारण

पाककडे आणि दहशतवाद्यांना वठणीवरच आणा! 

swarit
मुंबई | काश्मीरमध्ये दवसेंदिवस पाकिस्तानची घुसखोरी वाढत आहे. कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना ‘कव्हर’ करण्याच्या उद्देशाने जवानांवर दगडफेक होत होती. आता ती रस्ते बांधकामाची सुरक्षा करणार्‍या जवानांवरदेखील हल्ले...
राजकारण

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk
मुंबई | अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला...
राजकारण

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk
मुंबई | छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात होणे ही महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाचीच बाब आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक म्हणजे स्वतःचीच मालकी. इतर कोणी या...
राजकारण

‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?

News Desk
मुंबई । दुष्काळाचा राक्षस महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी टपला आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला दुष्काळाच्या वणव्याने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. दुष्काळाच्या संकटाने अर्ध्या राज्याचे वाळवंट केले आहे....
राजकारण

जगभ्रमंती करून हाती काही नाही !

News Desk
मुंबई | पंतप्रधान मोदी यांच्या परदेशी दौऱ्यावर १४ हजार कोटी खर्च झाले हे पैसे जनतेच्या तिजोरीतून उडवले असले तरी त्या बदल्यात हिंदुस्थानला काय मिळाले यावर...
राजकारण

अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या किंकाळ्याच

News Desk
मुंबई | रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्या लोकांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. या संपूर्ण प्रकरणात भारतीय...
राजकारण

मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर

News Desk
मुंबई | पावसाळय़ाच्या सुरुवातीला मान्सूनचे अंदाज जाहीर होतात त्यानुसार बळीराजा खरीप हंगामाचे नियोजन करतो.कोणते पीक घ्यायचे ते ठरवतो. पुन्हा त्यासाठी लागणारे कर्ज हे त्याच्या पाचवीलाच...
राजकारण

सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले !

News Desk
मुंबई | ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देऊन, दारुच्या होम डिलिव्हरीला ग्रीन सिग्नल देणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून टीका केली आहे....