HW News Marathi

Tag: India-China

देश / विदेश

सिक्‍कीममधील घुसखोरीचा चीनी सैनिकांचा डाव, भारतीय जवानांनी उधळून लावला कट

News Desk
नवी दिल्ली । भारत आज (२६ जानेवारी) आपला ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना चीनकडून सीमा भागांत सातत्याने कुरघोडी सुरूच आहेत. पूर्व लडाखच्या सीमांवर...
Covid-19

संरक्षणमंत्री राजनाथसिंग १० वाजता करणार मोठी घोषणा !

News Desk
दिल्ली | केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे १० वाजता मोठी आणि महत्वाची घोषणा करणार आहेत. संरक्षणात मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरूव तशी माहिती देण्यात आलेली आहे....
व्हिडीओ

केंद्राच्या आदेशानंतर हळूहळू ‘प्ले-स्टोअर’वरची ‘ती’ अॅप्स होतायत गायब | TikTok | India | Apps Ban

Gauri Tilekar
केंद्राच्या आदेशानंतर हळूहळू ‘प्ले-स्टोअर’वरची ‘ती’ अॅप्स होतायत गायब | TikTok | India | Apps Ban गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हिंसक हल्ल्यात २० भारतीय जवान...
Covid-19

देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण नको, पवारांचा राहुल गांधींना सल्ला

News Desk
सातारा | गलवान खोऱ्यात १५ जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यात भारताचे तब्बल २० जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशातील...
देश / विदेश

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल (१९ जून) पंतप्रधान मोदी यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर पंतप्रधानांनी याबाबत एक मोठा वक्तव्य केले.”चिनी...
देश / विदेश

क्षुल्लक गोष्टींचे राजकारण नको, अमित शहांनी राहुल गांधींना सुनावले 

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीनच्या चिघळलेल्या संघर्षाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले. एकीकडे...
देश / विदेश

देशाच्या सीमेवर कोणतीही घुसखोरी झालेली नाही। पंतप्रधान मोदी  

News Desk
मुंबई। देशाच्या सीमेवर कोणतीही घुसखोरी झालेली नाही, असा दाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारत हा शांतिप्रिय देश आहे. मात्र, देशाकडे वाकड्या नजरेने...
देश / विदेश

भारत-चीन संघर्षात शहीद झालेल्या ‘त्या’ २० जवानांची नावे जाहीर

News Desk
नवी दिल्ली | देशासमोर एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे उभे ठाकलेले तितकेच मोठे आव्हान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली आहे. याच...
Covid-19

१९ जूनला पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक, भारत-चीन संघर्षावर होणार चर्चा

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीन सीमा भागात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांनी येत्या शुक्रवारी म्हणजेच...
देश / विदेश

भारताने सीमारेषा पार करू नये, चीनचा भारताला उपदेश

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचे संकट एकीकडे मोठे होत जात असताना आता दुसरीकडे देशासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन संघर्ष पुन्हा...