HW News Marathi

Tag : India

Covid-19

देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही | आरोग्य मंत्रालय

News Desk
नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासात १ हजार २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली असूनर देशभरात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना...
Covid-19

देशात कोरोनाबाधितांची संख्या २१ हजाराहून अधिक, तर आतातपर्यंत ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk
नवी दिल्ली | देशात कोरोनाच रुग्णांची संख्या २१ हजार ३९३ वर पोहोचली आहे. देशातील सर्व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशभरात आतापर्यंत ४...
देश / विदेश

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारच्या पार

News Desk
मुंबई | संपूर्ण जगाला सध्या कोरोनाचा विळखा आहे. त्याचप्रमाणे, आपल्याही देशात मोठ्या प्रमाणात वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत १४८६ नव्या कोरोनाबाधितांची...
व्हिडीओ

२७ एप्रिलला ठरणार ३ मेला लॉकडाऊन संपणार की वाढणार?

swarit
२७ एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानंसोबत पgन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बातचीl होणार आहे..यात लॉकऊन संपणार की वाढणार यावर चर्चा होणार आहे…...
देश / विदेश

राज्यात ‘या’ ४ जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांत एकही कोरोनाबाधित नाही

News Desk
मुंबई । संपूर्ण देश सध्या कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. दरम्यान, आपल्याकडे आता कोरोनाबाधितांचा आकडा जरी मोठ्या प्रमाणात वाढत असला तरीही आपल्या देशासाठी तसेच राज्यासाठी देखील...
देश / विदेश

नकारात्मक क्रूड तेलाच्या किमतीचा अर्थ म्हणजे भारतीय ग्राहक इंधनासाठी कमी पैसे देतात का?

News Desk
मुंबई | जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील घसरण, साठवण क्षमतेची कमतरता आणि साथीच्या रोगाचा कमी अभाव यामुळे वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय), येथे तेलाचा व्यवहार ज्या बेंचमार्कने होतो...
देश / विदेश

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट

News Desk
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन असताना आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४०% घट...
देश / विदेश

आरबीआयकडून दिलासा, नाबार्ड, लघुउद्योग, नॅशन हाऊसिंग बँकांसाठी ५० हजार कोटींची मदती

News Desk
नवी दिल्ली | देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे जगभरात जागतिक मंदीचे सावट असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे कोरोनाच्या पाश्वभूमीवर...
व्हिडीओ

जालियनवाला हत्याकांडानंतर लागू केलेला मार्शल लॉ म्हणजे काय?

swarit
मार्शल लॉ ही एक अशी न्याय व्यवस्था आहे ज्यात सरकार सर्व अधिकार हे सैन्याकडे देते. यात संपूर्ण देशाचा अधिकार देण्याची गरज नसते तर काही ठराविक...
महाराष्ट्र

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमध्ये लागू केलेला ‘मार्शल लॉ’ म्हणजे काय ?

swarit
रसिका शिंदे | १३ एप्रिल १९१९, भारताच्या इतिहात मानवतेला काळीमा फासणारा तो दिवस. अमृतसर येथील जालियनवाला बागेत सर्व शीख बांधव बैसाखी सणाच्या निमित्ताने तेथे जमले...