नवी दिल्ली | देशाला ‘आत्मनिर्भर भारत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल...
नवी दिल्ली | कोरोनामूळे देशांतर्गत विविध गाज्यांत अडकलेल्या मजुरांसाठी, श्रमिकांसाठी केंद्र सरकारने विशेष ट्रेन सुरु केल्या. कालपासून (१२ मे) नवी दिल्लीवरुनही काही विशेश ट्रेन सुरु...
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसागमिक वाढतच चालला आहे. आणि त्याचा परिणाम आर्थिक व्यवस्थेवर बसला आहे. त्यामूळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काल (१२ मे) पंतप्रधानांनी २०...
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (१२ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची डगमगलेली आर्थिक व्यवस्था लक्षात घेता आणि भारताला आत्मनिर्भर...
नवी दिल्ली | कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती मंदावली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी आज (१२...
मुंबई | कोरोनाने जगात थैमान घातले आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. आता सरकार येत्या...
मुंबई | राज्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे. आज (११ मे) राज्यात १२३० नवे कोरोना रुग्ण आढळले असून राज्याचा आकडा २३४०१...
मुंबई | राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कोरोना विरुद्ध योद्धा बनून सर्व जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्यातील काही जवानांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. अशा...
नवी दिल्ली | देशात सध्या कोरोनाच्या संकटामूळे लॉकडाऊन सुरू आहे. अनेक श्रमिक, मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत त्यांना घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत....