नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने ९० हजारांच्या वर पोहोचली आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने आज (१७ मे) चौथ्या...
मुंबई | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात चौथ्या टप्प्याची लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन राष्ट्रीय आपत्ती...
मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला आहे. तर आता...
मुंबई | राज्यात लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करण्यासाठी पोलीस दल दिवस रात्र काम करत आहे. आपले कर्तव्य बजावताना पोलीस दलातील आतापर्यंत १, २०६ जणांना कोरोनाचा संसर्ग...
मुंबई | देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला...
नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची आज (१७ मे) पत्रकार परिषदेतून २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजबद्दल माहिती दिली. अर्थमंत्र्यांची आज पाचवी आणि...
मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन आज (१७ मे) संपणार आहे....
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात तिसरा लॉकडाऊन सुरू आहे. हा तिसरा लॉकडाऊन १७ मेला संपणार आहे. त्यानंतर चौथा लॉकडाऊन सुरु होणार आहे त्याबद्दलची माहिती...
मुंबई | महाराष्ट्र कोरोना रुग्णांनी २५ हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील तिसरा...