HW News Marathi

Tag : Match

महाराष्ट्र

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल !

News Desk
मुंबई | नवे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची घोडदौड रेसच्या घोडय़ाप्रमाणे सुरू आहे व गाढवांनाही थोडा आराम मिळाला आहे. विरोधी पक्षाने त्यांच्या भूमिका जोरकसपणे मांडायला हव्यात. पण...
देश / विदेश

२०२४ साली लोकसभेच्या निमित्ताने राम मंदिराचा कळस उभारला जाईल !

News Desk
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी राममंदिराच्या बाजूने निर्णय दिला व तीन महिन्यांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. दिल्ली विधानसभेसाठी मतदान होण्यास चार दिवस...
देश / विदेश

मोदी सरकारकडे ‘अर्थ’ नसला तरी ‘शब्दरत्न’ बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ !

News Desk
मुंबई | अर्थसंकल्पातील तरतुदींचे आकडे काही लाख कोटींमध्ये असले तरी सरकारी कंपन्या विकून तिजोरी भरण्याची धडपड पाहता या तरतुदींची अवस्था ‘पैसा कमी; तरतुदी उदंड अशीच...
महाराष्ट्र

हेच काय तुमचे हिंदुत्व?, सामनातून भाजपवर टीका

News Desk
मुंबई | सीमा आंदोलनात, बेळगावात जाऊन ज्यांनी लाठय़ा खाल्ल्या व बेळगावी पोलिसांचा अघोरी पाहुणचार सोसला असे छगन भुजबळ व एकनाथ शिंदे हे दोन मंत्री सीमाप्रश्नी...
देश / विदेश

भाजप सरकारला सावरकरांचा सन्मान करण्यासाठी कोणी रोखले होते ?, सामनातून मोदींना सवाल

News Desk
मुंबई | वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच . प्रश्न इतकाच आहे की , गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे . ‘ भारतरत्न ‘...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री ज्या चुका केल्या त्या विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत!

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी अशी...
महाराष्ट्र

राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात दिसत नाही!

News Desk
मुंबई। शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. मात्र त्याऐवजी सरकारची धावपळ आपल्या पाठीशी कोण उभे राहील यासाठीच सुरू आहे. मुळात राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात...
महाराष्ट्र

तडजोड केलेली नाही, भाजपची अडचण समजून घेतलीय !

News Desk
मुंबई | ‘युती करताना १२४ जागा घेऊन मी कुठलीही तडजोड केलेली नाही. एकाकी लढायचे असेल तर शिवसेना कधीही लढू शकते. पण मी भाजपची अडचण समजून...
महाराष्ट्र

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk
मुंबई | ‘शेतकरी हा राजा’ असे म्हणायला वगैरे ठीक आहे, पण तोच शेतकरी आज गुलामीपेक्षा खालचे जिणे जगण्यास मजबूर का झाला? याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर...
राजकारण

हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल !

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील पहिल्या सभेत काही मुद्यांवर जोर दिला आहे. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीवर आला आहे. मोदी यांनी प्रचारसभांचा धूमधडाका सुरू...