HW News Marathi

Tag : Migrant

Covid-19

राहुल गांधींनी मोदी सरकारने जे करायला हवे ते केले…

News Desk
मुंबई | कोरोनाच्या संकट काळात इडकलेल्या श्रमिकांसाठी, मजूरांसाठी विशेष ट्रेन सोडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी या मजूराेना भेटून त्यांची विचारपूस...
व्हिडीओ

कोरोना अपडेट| मजुरांचा खर्च राज्य सरकारने केला,केंद्र सरकार खोटं बोलतंय !

swarit
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, देशात विविध राज्यात अडकलेल्या मजूरांना घरी पाठवण्यासाठी विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत. मात्र, या मजूरांचा खर्च केंद्र सरकरार...
Covid-19

मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – अरविंद केजरीवाल

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात गेता देशामध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजपरांना आपापल्या घरी जाण्यासाठी विशेश ट्रेन सुरु करण्यात आल्या. मात्र, तरीही अजून काही...
Covid-19

परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार- अजित पवार

News Desk
मुंबई | जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वे रुळांवर झोपलेल्या १६ जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या...
Uncategorized

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk
औरंगाबाद | आज (८ मे) पहाटे औरंगाबादजवळ मालवाहू ट्रेनखाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. या कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी...
राजकारण

औरंगाबाद रेल्वे अपघातात प्रकरणी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा

News Desk
नवी दिल्ली | औरंगाबाद येथे आज (८ मे) पहाटे मालगाडीच्या खाली चिरडून श्रमिकांचा दुर्देैवी मृत्यू झाला. या भीषण रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने...
महाराष्ट्र

आजपासून बेस्टचे किमान प्रवास भाडे फक्त ५ रुपये

News Desk
मुंबई । बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये बेस्टचा प्रवास आता फक्त पाच रुपयांत करता येणार आहे. सरकारकडून परिपत्रक...
मुंबई

लोकलचे चाक रुळावरुन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk
मुंबई | मध्य रेल्वे मार्गावर रविवारी (२६ मे) दिवसभर मेगाब्लॉक असताना रात्री वाहतूक सुरळीत होणार होती. परंतु विद्याविहार ते कुर्ला स्थानकादरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास...
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk
मुंबई | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतुकी विस्कळीत झाली आहे. यामुळे ऑफिससाठी निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीएसटीकडे जाणारी...