मुंबई | नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले...
राची। महाराष्ट्र पाठोपाठ भाजपच्या हातातून झारखंड देखील गेले आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपची पिछेहाट झाली आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय जनता दल...
मुंबई | झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रानंतर भाजपच्या हातातून झारखंड देखील गेले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्या निर्णय प्रदेशातील जनतेने...
मुंबई | महाराष्ट्रानंतर आता भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होत आले आहेत आणि त्यानुसार...
नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरपूस समाचार घेतला आहे. या कायद्याविरोधात ईशान्यकडील...
नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या दिवसात संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२२ डिसेंबर) रामलीला मैदानावरून विरोधकांवर तोफ...
पुणे। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देश पेटून उठला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२१डिसेंबर ) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना...
नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देश पेटून उटला आहे. या कायद्याविरोधातील आंदोलनाला उत्तर प्रदेशमध्ये हिंसळ वळण आले असून यात आज (२० डिसेंबर) ५...
नागपूर । “कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे आता महाराष्ट्रात होऊ देणार नाही,” असा इशारा शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला. हिवाळा...
नवी दिल्ली। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालायने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वोच्च...