HW News Marathi

Tag : taliye

महाराष्ट्र

तळीये दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात भर! १५ दिवसांनी एका महिलेचा मृत्यू

News Desk
तळीये | कोकणात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे महाडच्या तळीये गावात दरड कोसळली होती. या अपघाताचा मृत्यूदार आता ८५ वर गेला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या...
महाराष्ट्र

माळीण दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण! गावकऱ्यांना ‘या’ मदतींची अपेक्षा

News Desk
माळीण। माळीण दुर्घटनेला आज ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट...
महाराष्ट्र

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी दिली 25 हजाराची मदत….!

News Desk
पुणे। गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातला वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला नंतर अनेक ठिकाणी घर उद्ध्वस्त केली. महाड शहरात एकीकडे मुसळधार पाऊस आणि महापुराने...
व्हिडीओ

कोकणातल्या ‘रानमाणसाचा’ तो व्हिडीओ व्हायरल का झाला?

News Desk
कोकणातल्या रस्ता चौपदरीकरणामुळे पर्यावरणात भयंकर बदल झाले… लाखो झाडे तोडली…. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केले यावर भाष्य करणारा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. #taliye #maharashtraflood...
महाराष्ट्र

तळीये मधल्या मृतांची संख्या ८४, शोधमोहीम थांबलं

News Desk
तळीये | महाडच्या तळीये गावात २३ जुलैला दरड कोसळून स्थानिक नागरिकांच्या घरांवर कोसळली. NDRFची टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी ढिगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला...
महाराष्ट्र

‘तळीयेच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली म्हाडाने’ जितेंद्र आव्हाडांची माहिती…!

News Desk
मुंबई। डोंगर काळ म्हणून कोसळला आणि महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर...
महाराष्ट्र

‘धोकादायक गावांचं होणार पुनर्वसन,’ पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहीती..!

News Desk
महाड। तळीयेत दरड कोसळल्यामुळे संपूर्ण गावच उद्ध्वस्त झालं आहे. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले 40 मृतदेह आतापर्यंत काढण्यात आले आहेत. अजूनही काही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा...
महाराष्ट्र

राज्यातल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्त्वपूर्ण माहिती…!

News Desk
पुणे। आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 76...
महाराष्ट्र

‘कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात,’ एकाच रांगेत 40 मृतदेह…!

News Desk
रायगड। महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं गाव आता संपूर्ण त्याचा बदल स्मशानात झाला आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा...
महाराष्ट्र

‘तळीयेत अजूनही लोकं बेपत्ता, शोधकार्य सुरूच’, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती….!

News Desk
महाड। महाडच्या तळीये गावात 35 जणांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 24 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता...