HW News Marathi
Uncategorized

महाराष्ट्रात पुन्हा गारपिटीची शक्यता

पुणे – संपूर्ण महाराष्ट्रात २३-२४ फेब्रुवारीला पुन्हा एका गारपीटी होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, पिके सुरक्षित योग्य ठिकाणी ठेवावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसेच धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘राज्यपाल कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी’, नाना पटोलेंची मागणी….!

News Desk

राज्यात १० हजारहून अधिक मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती

News Desk

पेट,नेट,सेट,गेट ,एम.फिलसह संशोधक विद्यार्थ्यांची ४ व ५ मे रोजी विद्यापीठीत बैठक  

News Desk