HW News Marathi
Uncategorized

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर पीएमओकडून सकारात्मक विचार

नवी दिल्ली जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे. अण्णाच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक विचार करत आहे. जर आज अण्णा यांना केंद्र सरकारकडून सकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास उपोषण मागे घेणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे. अण्णा हजारे यांचा प्रकृती खालावत चालली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालन्यातील तरुण-तरुणीच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, ६ आरोपी अटकेत

swarit

महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर – नितीन गडकरी

News Desk

NIA ने वाझेंवर वरदहस्त ठेवणाऱ्या नेत्यापर्यंत पोहचले पाहिजे ! राऊतांकडे रोख ठेवत काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

News Desk