HW News Marathi
Uncategorized

मराठवाड्यात 24 तासांत वर्षभराचा पाऊस

जायकवाडी धरणाचा साठासाठी पार, दोन वर्षाची पाणीसमस्या संपली.

औरंगाबादः मराठवाड्यात गेल्या 24 तासांत पडलेल्या जोरदार पावसाने वर्षभराची सरासरी पार केली. निसर्गाने ठरवल्यास काहीही शक्य असल्याचे या घटनेवरून तरी म्हणता येईल. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले. याच पावसाने जायकवाडीची पाणीपातळी साठ टक्क्यांवर पोहोचली. यामुळे पुढील दोन वर्ष मराठवाड्याला पाण्याची टंचाई भासणार नाही. तसेच रब्बी हंगाम सुखकर जाण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगानेही मान्य केले भारतातील मोदींचे नेतृत्व, अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा

swarit

धक्कादायक;बायकोला पोटगी देण्यासाठी किडनी विक्रीला काढली

News Desk

भारताची पदकांची लयलूट, प्रमोद भगतला सुवर्ण!

News Desk