HW News Marathi
Uncategorized

राजीव गांधींमुळेच मी आज जिवंत – अटलबिहारी वाजपेयी | Rajiv Gandhi | Atal Bihari Vajpayee | Congress | BJP

जवळपास अडीच दशकांपूर्वी, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि तत्कालीन आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार आत्मघातकी बॉम्बस्फोटात ठार झाले होते. ही घटना केवळ गांधी कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणारी होती. त्यावेळी भाजपचे अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी नेते होते. त्यावेळी एका मुलाखतीत वाजपेयी यांनी राजीव गांधी यांच्याविषयी बोलताना “राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे” असे उद्गार काढले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपचे विशेषतः राजीव गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे संबंध लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे !

News Desk

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत –  रविशंकर प्रसाद

News Desk

ट्रम्प यांनी रोखलेल्या WHO च्या निधीवर बिल गेट्स यांनी दिले उत्तर

News Desk