HW News Marathi
Uncategorized

दारूबंदी असताना दारू पिऊन पाच ठार

पाटणा: संपूर्ण बिहार राज्यात सध्या दारूबंदी लागु आहे. परंतु रोहतास येथे विषारी दारू प्यायल्याने ५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अवैधरित्या विक्री होणा-या दारूमुळे हे बळी गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला निलंबित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात, राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा ?

News Desk

मी दाऊद इब्राहिमला पाहिले, बोललोय आणि त्याला दमही दिला !

News Desk

11 वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk