HW News Marathi
देश / विदेश

लोकसभेत कृषी कायदे रद्द, विरोधकांच्या गोंधळानंतर दुपारी २ वाजेपर्यंत सभागृह स्थगित

नवी दिल्ली | लोकसभेत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मांडले. कृषी कायद्यासंदर्भातील विधेयक मांडल्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आले. या मतदानात बुहमताने वादग्रस्त कृषी कायदे लोकसभेत रद्द करण्यात आले. विरोधाकांनी विधेयकावर चर्चा करण्याची विरोधकांनी मागणी केली आहे. यावरून विरोधांनी संसदेत घोषणाबाजी केली. यानंतर लोकसभेचे कामकाज आज (२९ नोव्हेंबर) दुपारी २ वाजेपर्यंत स्थिगित केले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, ३० हून अधिक नागरिक बेपत्ता

News Desk

पंतप्रधान मोदी, संघ का वाटतात दहशतवादी

News Desk

लोकलचा प्रवास सुखकारक, दरवाजांवर ‘सेफ्टी’ सेन्सर

News Desk