HW News Marathi
Covid-19

देशात ५७,९८२ नवे कोरोना रुग्ण तर ९४१ रुग्णांचा झाला मृत्यू

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा देशातील वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता आणखी वाढवत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ५० हजारांच्याही वर गेली आहे.

गेल्या २४ तासात देशात ५०,९२१ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, ५७,९८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी ९४१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 

कोरोना रुग्णांचा वेगाने वाढणारा आकडा पाहता देशभरातील एकूण रुग्णसंख्या आता, २६,४७,६६४ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ६,७६,९०० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर, १९,१९,८४३ रुग्णांना कोरोनावर मात केल्यामुळं रुग्णालयांतून रजा देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थलांतरित मजुरांच्या सद्यस्थितीची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

News Desk

मोठी बातमी ! Twitter India च्या कार्यालयांवर दिल्ली पोलिसांचे छापे

News Desk

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस, मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

News Desk