HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांवर टिका की कौतुक ? पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत काय म्हणाले ?

गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटून गेला तरी केंद्राच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदलन करत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ फेब्रुवारी) पहिल्यांदाच संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं मौन सोडलं. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या योजना आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी संसदेत अधोरेखित करतानाच विरोधकांवरही टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेकांनी कृषी सुधारणांची वकिलीही केली. पण काहींनी राजकारणासाठी या कायद्यावरून यूटर्न घेतला, अशी अप्रत्यक्ष टीका नरेंद्र मोदी यांनी पवारांवर केली.

#SharadPawar #NarendraModi #FarmersBill #Rajyasabha #Delhi #FarmersProtest #BJP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात OBC नेत्यांवर अन्याय होतो? मुंडे,खडसे,भुजबळांचं काय झालं?

News Desk

Elections2019 | दुपारपर्यंत नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान तर कल्याण सर्वात मागे

swarit

Eknath Shinde शिवसेनेचा दसरा मेळावाही Uddhav Thackeray यांच्याकडून हिसकावणार?

Manasi Devkar