HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रावर वारंवार अन्याय ! पद्म पुरस्कार देतानाही केंद्राची मनमानी, राऊतांचा आरोप

देशाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. “देशात आणि जगात महाराष्ट्राचे एवढे मोठे योगदान असूनही महाराष्ट्रावर वारंवार अन्याय होत आहे. पद्म पुरस्कार देतानाही केंद्राची मनमानी दिसून आली आहे. ठाकरे सरकारने सुचवलेल्या नावांचा केंद्राकडून विचारच करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात एकूण फक्त ६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

#SanjayRaut #NarendraModi #PadmaAwards #Maharashtra #UddhavThackeray #SharadPawar #RepublicDay2021 #HappyRepublicDay2021

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निलेश लंकेच्या कोव्हीड सेंटरमध्येच पार पडला लग्नसोहळा! कौतुकही अन् टीकाही..

News Desk

Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाला माहिती

Seema Adhe

“महाराष्ट्राला छत्रपतींचा इतिहास इतर प्रांतांना मात्र भूगोल” – Sanjay Raut

News Desk