HW News Marathi
व्हिडीओ

ग्रामपंचायतीत शिवसेनेसाठी ‘उद्धव ठाकरें’चा चेहरा ठरला लकी? काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता वाढली?

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंत शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने राज्याच्या ग्रामीण भागात आपल्या स्थान मजबूत केले आहे. खरंतर या निवडणुकीतील महाविकासआघाडीची कामगिरी चांगलीच राहिलेली आहे. मात्र, ग्रामीण भागातील शिवसेनेची वाढलेली ताकद काँग्रेस राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी ठरु शकते आणि शिवसेनेचा हाच विजय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आहे. मुख्यमंत्री म्हणून गेल्या काही काळात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे लोकांशी जोडले गेले आहेत, त्याचाच हा विजय असल्याचे बोलले जात आहे.

#UddhavThackeray #GramPanchayatElection #Shivsena #SharadPawar #BalasahebThorat #Congress #NCP #Maharashtra #BJP #GramPanchayat #SambhurajDesai #ChandrakantPatil
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनोद दुआंच्या विजयाचा मनस्वी आनंद ! पुढेही सरकारला धारेवर धरायलाच हवं

News Desk

Ahmednagar: मुळा नदीला पूर; शाळकरी मुलांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Manasi Devkar

मोदी सरकारच्या काळात GDP ची घसरण सुरूच! कारणं काय?

News Desk