HW News Marathi
व्हिडीओ

रावसाहेब दानवे आणि त्यांची ही ‘४’ वादग्रस्त वक्तव्ये !

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आणि देशात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत…अनेक विषयांवर सध्या राजकीय वर्तृळातून चर्चा होताना दिसत आहे..आणि तितकीच चर्चा ही राजकीय नेत्यांच्या वक्तव्याची होताना दिसत आहे.. सध्या देशात शेतकऱ्यांचे आंदोलन हा महत्वाचा विषय आहे..गेले १४-१५ जिवस थंडीतही शेतकरी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत..यावरुनच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं..शेतकऱ्यांच्या या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असे ते म्हणाले . दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा आघाडी सरकारकडून, शेतकऱ्य़ांकडून प्रचंड विरोध करण्यात आला..आपण आज दानवेंची अशीच काही वादग्रस्त विधाने पाहणार आहोत. #RaosahebDanve #BJP #Maharashtra #Mahavikasaghadi #Shivsena #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..याचा अर्थ मोठं षडयंत्र रचलंय-Nana Patole यांचा मोठा दावा

News Desk

समृद्धी महामार्ग मधून माझं नाव कोणीही मिटवू शकणार नाही; Devendra Fadnavis

News Desk

ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण…

News Desk