HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Vidhansabha 2019 | निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमके काय ?

राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार ? या बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर आज अखेर मिळाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. आज म्हणजेच २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता १९५० सालापासून अंमलात आल्यानंतर ‘आदर्श निवडणूक आचारसंहिते’चाही स्वीकार करण्यात आला. निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये ? याबाबत काही नियम घालून देण्यात आले आहे. Do’s And Dont’s म्हणजेच ‘निवडणूक आचारसंहिता’ होय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित   

swarit

NCP- Udayraje Bhosle vs Narendra Patil | काॅलर आणि मिशा..मतदारांची दुर्दशा!

Atul Chavan

फडणवीस आणि राज्यपालांचं आधीच ठरलयं, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट !

News Desk