HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Vidhansabha 2019 | निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमके काय ?

राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार ? या बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर आज अखेर मिळाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. आज म्हणजेच २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता १९५० सालापासून अंमलात आल्यानंतर ‘आदर्श निवडणूक आचारसंहिते’चाही स्वीकार करण्यात आला. निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये ? याबाबत काही नियम घालून देण्यात आले आहे. Do’s And Dont’s म्हणजेच ‘निवडणूक आचारसंहिता’ होय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ! – Eknath Shinde

News Desk

Karuna Sharma यांना कोर्टाचा दणका,१४ दिवसांची Judicial Custody!

News Desk

शिंदे-फडणवीसांमुळेच बोम्मईंची जीभ चालतेय; Sanjay Raut भडकले

Manasi Devkar