HW News Marathi
मुंबई

हार्दिक पटेलवर शाई फेक

मुंबई | मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये हार्दिक पटेल यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मिलिंद गुर्जर या युवकाने हार्दिक पटेलवर शाईफेक केली.

उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली. असून प्रकारानंतर हार्दिक पटेलच्या समर्थकांनी गुर्जरला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी मिलिंद गुर्जरला अटक केली आहे.

स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला.

हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने व्यापमं घोटाळ्यावरुन शिवराजसिंग चौहान सरकारवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्विफ्ट कारमधील तिघांचा जळून मृत्यू.. घातपाताची शक्यता ?

News Desk

मुस्तफा डोसाचा हार्टअटॅकनं मृत्यु

News Desk

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग

News Desk
राजकारण

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठनामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपब्लिकनपक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचेआयोजन दि 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6वाजता करण्यात आले आहे. ही जाहीर सभा औरंगाबाद मध्ये विद्यापीठाच्या ऐतिहासिककमान असलेल्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणातआयोजित करण्यात आली आहे.

या सभेसरिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले ;राज्याचे सामाजिकन्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थितराहणार असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्रप्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिलीआहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाचा नामांतर लढा 17 वर्ष आंबेडकरीजनतेने लढवीला.

प्रचंड संघर्ष आणिअनेकांच्या बलीदानातून नामांतर साकारले.त्याप्रित्यर्थ नामांतर लढ्याचा विजय आणिनामांतर लढ्यातील शाहिदांना अभिवादनकरण्यासाठी मागील 23 वर्ष सातत्याने रिपाइंतर्फे अभिवादन सभा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळऔरंगाबाद मध्ये आयोजित केली जाते यंदा याअभिवादन सभेचे हे 24 वे वर्ष असल्याचीमाहिती या सभेचे संयोजक रिपाइं चे राज्यकार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले याचे मोठे योगदान राहिलेअसून नामांतराचे शिल्पकार म्हणून त्यांनागौरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभररिपब्लिकन पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यात ;गावातनामांतर दिन साजरा करण्याचे आवाहन सर्वकार्यकर्त्यांना रिपाइंतर्फे अधिकृतरित्याकरण्यात

Related posts

नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश !

News Desk

‘सिल्वर ओक’वर शरद पवार-प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा सुरु

News Desk