HW News Marathi
देश / विदेश

कॉमनवेल्थ गेम्समधील महिला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक

सिडनी | २१व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले आहे. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ४८ किलो वजनीगटात ८६ किलो उचलत भारताला सुर्वण पदकाला गवसणी घातली आहे. मीराबाईने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. त्यानंतर ८४ आणि ८६ किलो वजन उचलून सुर्वण पदक मिळवले.

भारताचा गुरु राजा यांनी ५६ वजनीगटात २४९ किलोचे वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवले. तसेच मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांनी २६१ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले. तर श्रीलंकेचा अशून चुतरंगा लकमल यांनी २४८ किलो वजन उचलत कास्य पदक मिळवले. भारताकडे महिला आणि पुरुष वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदक मिळवण्यात यश आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“महाविकास आघाडीचा जन्मच….”, कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील धुसफुसीवर दावनेंचं वक्तव्य

News Desk

वडेट्टीवार खाजगीत मराठा समाजाला ओबीसीत घेण्याचा सल्ला देतात अन् ! संभाजीराजेंची टीका

News Desk

इस बात पर त्यागपत्र… राजीनामा तो बनता है साहेब, संजय राऊतांचा शेतकरी आंदोलनावरुन मोदींवर निशाणा

News Desk
महाराष्ट्र

कॉमनवेल्थ गेम्समधील वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक

News Desk

सिडनी | २१व्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग गेम्समध्ये भारताला रौप्य पदक मिळाले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये २८ वर्षीय गुरु राज यांनी ५६ वजनीगटात २४९ किलोचे वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. तसेच मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांनी २६१ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले. तर श्रीलंकेचा अशून चुतरंगा लकमल यांनी २४८ किलो वजन उचलत कास्य पदक कमावले आहे.

गुरु राजा यांनी २०१०मध्ये वेटलिफ्टिंगला खेळायला सुरुवात केली. २०१६च्या वॉमनवेल्थ सिनिअर वेटलिफ्टिंगमध्ये २४९ किलोचे वजन उचलत सुवर्ण पदक मिळवले होते. तसेच २०१६च्या साउथ एशियन गेम्समध्ये सुद्धा गुरु राजा यांनी सुवर्ण पदक पटकावले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टे येथे २१व्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा सुरू आहेत.

Related posts

राज्यपाल-उद्धव ठाकरे ,अजित पवार भेटीत नेमकं काय घडलं ? १२ आमदारांबद्दल राज्यपाल काय म्हणाले ?

News Desk

भाजपा सरकारविरोधात मत व्यक्त केले तर कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का ? – अतुल लोंढे

Aprna

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले!

News Desk