HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला | भिडे गुरुजींचा आरोप

कोरेगाव-भीमा | हिंसाचारावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे गुरूजींनी केला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी या दंगलीचा वापर करण्यात आला. या दंगलीचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जावी, अशी मागणी करत येत्या २८ मार्चला महाराष्ट्रात मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk

पंकजा मुंडें आता जाणार मध्यप्रदेशात, विधानसभा, लोकसभेचा करणार प्रचार

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी ‘या’ नावांची चर्चा

Manasi Devkar
मनोरंजन

‘नाशिकचा मी आशिक’ चा टिझर लॉन्च

News Desk

नाशिक | केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित “नाशिकचा मी अशिक ” हे नाशिकची गाथा सांगणारं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून त्याचा व्हिडीओ आत्तापर्यंत ७७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे आणि येत्या काळात ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावरही या टिझरला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत आहे.

यावरूनच या गाण्याची क्रेझ लक्षात येते. या गाण्यासाठी प्रसिद्ध गायक प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी आवाज दिला असून दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केले आहे. गाण्याच्या ओळींवरूनच हे गाणं नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणारं हे समजून येतं. संगीतकार प्रवीण कुवर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणं ध्वनिमुद्रित केले आहे. अवधूत वाडकर यांनी नाशिकच्या भव्यतेचा तसेच निसर्ग सौंदर्याचा विचार करूनच या गाण्याची रचना केली असल्याचे गीतकार मंदार चोळकर सांगतात.

या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बिग बॉस फेम स्मिता गोंदकर तसेच काहे दिया परदेस फेम सायली संजीव, अभिनेत्री मयुरी शुभानंद आणि नाशिकचे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन करणार असून लवकरच नाशिक येथेच या गाण्याच्या चित्रीकरणाचा शुभारंभ केला जाणार आहे

Related posts

#KaderKhan : ‘विजय दीनानाथ चौहान…’ च्या यशातील मोठा भागीदार

News Desk

यंदाच्या ऑस्करसाठी ‘रोमा’, ‘द फेव्हरिट’ या दोन्ही चित्रपटांना सर्वाधिक नामांकने

News Desk

#IndependenceDay | कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

News Desk