HW News Marathi
देश / विदेश

चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडणार

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तेलगू देसम पक्षातील केंद्रीय मंडळातील दोन मंत्री सुद्धा राजीनामा देणार आहे.

‘आपल्या पक्ष्यानी घेतलेला निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचण्याचा मी प्रयत्न केला होता. पण, ते सध्या आपले ऐकण्याच्या मनस्थिती नसल्याचे चित्र दिसून येत होते.’ असे ट्विट आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केले होते. ‘केंद्र सरकारने अर्थसंकल्यापासून आंध्रा प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी ते करत होते.’

‘केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देऊ शकत नाही असे वक्तव्य केल्यानंतर’ चंद्रबाबू नायडू यांच्या राजकीय हलचालींना वेग आला. त्यानंतर एनडीएमधून बाहेर पडण्याच निर्णय केला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची घेतली भेट

News Desk

आसाममध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून ५ तरुणांची अमानुषपणे हत्या

Gauri Tilekar

ओडिशानंतर आता ‘या’ राज्यातही १ मेपर्यंत लॉकडाऊन

News Desk
देश / विदेश

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्यास होणार फाशी

News Desk

दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १२ वर्षांखालील मुलांचे लैंगिक शोषण करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.

अल्पवयीन मुलांवर झालेल्या बलात्कारासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने लिखित स्वरुपात उत्तर दिले होते. चिमुरड्यांवर बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देशभरातून होत होती. सध्या पॉक्सो कायद्यात दोषीला कमीत कमी 7 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होते.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे. कठुआ बलात्कार प्रकरणानंतर सर्वसामान्य लोक बलात्कार करणा-यांना फाशी द्यावी अशी मागणी करत आहेत.

 

Related posts

नवनीत कौरचा धमाका, भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात

News Desk

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गरोदर महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट

News Desk

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या, केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk