HW News Marathi
महाराष्ट्र

पालघरमध्ये कारचा भीषण अपघात

पालघर | माहिमहून पालघरकडे जात असताना पहाटे चारच्या सुमारास कारला भीषण अपघात झाला. या अपघातात करामधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली असून यात कारचा चुराडा झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. किरण परशुराम पागधरे (३०), निकेश मोहन तामोरे (२९), संतोष वामन बहिराम(३७) खानपाडा, दिपेश रघुनाथ पागधरे(२५), विराज अर्जुन वेताळे(२५) अशी या मृतांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राणेंच्या पोरांनी बापाचं नुकसान केलंय!”

News Desk

अर्णब आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही –  चंद्रकांत पाटील

News Desk

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर

News Desk