HW News Marathi
महाराष्ट्र

जखमींना उपचारासाठी 30 हजार खर्च राज्यसरकार देणार

मुंबई दिवसेंदिव अपघाताचे प्रमाण वाढत आहेत अशा वेळी अनेकदा जखमींना वेळेवर उपचार मिळत नाही.यामुळे जखमीना जिव गमवावा लागतो. अशा वेळी जखमीवर वेळवर उपचार मिळावेत म्हणून राज्यसरकाने 30 हजार रूपये खर्च देण्याची योजना आखली आहे. अपघात झाल्यानंतर 48 तासात जखमींवर उपचारासाठी होणारा खर्च आता राज्यसरकार त्या जखमी व्यक्तील देणार आहे. यामुळे अनेकान या योजनेचा फायदा नवक्कीच होणार आहे. ही योजना येणा-या तीन महिण्यात लागु होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या योजनेचा प्रस्थाव वित विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विमा कवच असे या योजनेला नाव देण्याचे सरकार सकारात्मक आहे अशी माहिती मिळाली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अजित दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ‘ती’ भाषा शिकणार” – मुख्यमंत्री

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील बर्ड फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

News Desk

ट्रक-ट्रव्हलमध्ये भीषण अपघात, सहा ठार 14 जखमी

News Desk