HW News Marathi
मुंबई

राज्य सरकारचा निर्णय, मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. गेल्या १२ ते १४ तासांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. एवढंच नाही तर ठाण्यातही कोसळधार आहे. त्याचमुळे हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी घोषणा केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नववधूप्रमाणे श्रीदेवींचे पार्थिव सजवले

Adil

मुंबई उपनगरामध्ये डायग्नोस्टिक सेंटर्सच्या संख्येत होणार वाढ

swarit

आज दहावीचा निकाल

News Desk