HW News Marathi
देश / विदेश

आयआयटी जेईई परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

मुंबई | इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेचा निकाल शुक्रवारी (१४ जून) लागला. यात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने १०० पर्सेंटाई गुणांनी प्रथम क्रमाकं पटकावला आहे. कार्तिकेय हा मूळचा चंद्रपूरचा असून मुंबईत तो जेईईची तयारी करत होता.

तसेच मुलींमधून प्रथम आलेल्या शबनमला ३०८ गुण मिळाले. कौस्तुभ मूळचा इंदूरचा असून सुरत येथून परीक्षा दिली होती. कौस्तुभचा ऑल इंडिया रँक ७ आहे. ऑल इंडिया रँक ३२ असलेला अंकितकुमार मिश्रा कांदिवलीमध्ये राहतो. यंदा जेईईमध्ये पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. २७ मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रेल्वे आणि विमान वाहतूक सेवाही ३ मेनंतर सुरू होणार

News Desk

भारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्यात कोसळले

Aprna

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा १ जवान शहीद, १ जखमी

News Desk