HW News Marathi
महाराष्ट्र

14 ऑगस्टला शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

मुंबई- राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अद्याप तिची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणारी सुकाणु समिती प्रचंड नाराज आहे. येत्या 15 ऑगस्टला मंत्र्यांना ध्वजारोहन करू दिले जाणार नाही, असा इशारा सुकाणु समितीच्या सदस्यांनी मुंबई येथे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच 14 रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. रघुनाथदादा पाटील, अजित नवले आणि आमदार बच्चू कडू या पत्रकारपरिषदेला उपस्थित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही | मुख्यमंत्री

News Desk

मलिकांनी मेहुणीवर केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर

Gauri Tilekar

अयोध्येला गेल्यावर गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु – संजय राऊत

News Desk