HW News Marathi
देश / विदेश

देशाच्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली: आम्हाला असा भारत घडवायचा आहे जो जगाचे आर्थिक नेतृत्व करेल. मला पूर्ण विश्वास आहे की, हे शतक भारताचे असेल. देशातील प्रत्येक नागरिकाचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्याकडून शपथ घेतल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, देशाच्या सीमेचे संरक्षण करणारे, आम्हाला सुरक्षित ठेवणारे राष्ट्र निमार्ता आहेत. देशातील शेतकरी राष्ट्र निमार्ता आहे, रोजगार देणारा, स्टार्टअप सुरू करणारा प्रत्येक युवक राष्ट्र निमार्ता आहे, असे म्हणत देशातील सर्वसामान्य नागरिकच राष्ट्र निमार्ता असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनच्या राजपुत्र प्रिन्स हॅरीचा शाही विवाह सोहळा

News Desk

राज्यसभेत निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्याकडे काँग्रेसने सोपवली ‘ही’ जबाबदारी

Aprna

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk