HW News Marathi
व्हिडीओ

“भारतीय हवाई दलाने ‘जैश’च्या तळांवर टाकले १००० किलोचे बॉम्ब “

भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाची माहीती आहे. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून करण्यात आलेली ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची कारवाई आहे. भारतीय वायू दलाच्या या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा नियंत्रण कक्ष देखील उध्वस्त करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

Seema Adhe

सत्तेतल्या लोकांना अक्कला नाहीत!; राजकीय आरक्षण गेल्याने OBC चं ‘भीक मांगो’ आंदोलन

News Desk

जुन्या पेन्शन योजनेवर Uddhav Thackeray यांची प्रतिक्रिया

News Desk