HW News Marathi
व्हिडीओ

Vinod Tawde :राजकारणाच्या पलीकडे जाऊन दिले पुरस्कार !

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, भूपेश हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार न दिल्याने खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्व पुरस्कार मिळलेल्या व्यक्तिंचं आणि सरकारचही अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांची दगडफेक; NCP च्या Rakhi Jadhav म्हणतात, “हे भाजपचंच काम”

News Desk

अखेर एकनाथ खडसे ED कार्यालयात दाखल ! ‘ही’ ५ वी चौकशी, अडचणी वाढणार ?

News Desk

बिहार मध्ये झालेल्या रेलरोको आंदोलन प्रकरणी Khan Sir वर गुन्हा दखल

News Desk